शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी कामे सुरु करा -जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:46 IST

जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोामवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.यावेळी शिष्टमंडळात किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख पंंडित भुतेकर, भगवान कदम, माधवराव कदम, सभापती पांडूरंग डोगरे, भरत मदन, हनुमान धांडे, रमेश गव्हाड, मनिष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, युवा सेनेचे भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, बदनापुरचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी , दिपक रणनवरे, संदीप झारखंडे, आदींची उपस्थिती होती.शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये तात्काळ टँकर सुरु करण्यात यावे, जेणेकरुन हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनता कोसोदुर त्यांची भटवंष्ठती होणार नाही. तसेच तात्काळ दुष्काळ जाहीर झाल्यास रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अतिशय हतांश झालेल्या शेतकठयांना व मजुरांना या मुळे काम मिळण्यास मदत होईल. तसेच मागील व चालु वषीर्चे बोंडअळीचे अनुदान अनेक शेतकठयांना मिळालेले नाही. तरीही उर्वरित अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.यावेळी हरीहर शिंदे, जि.प. सदस्य उत्तमराव वानखेडे, मुरली बाबा थेटे, अप्पासाहेब घोडगे, सखाराम गिराम, यादवराव राऊत, कुरेशी, बबनराव खरात, वैष्ठलास चव्हाण, महेश पुरोहिते, गणेश डोळस, पंचायत समितीचे सदस्य राम काळे, अरुण डोळसे, भगवान शिंदे, श्रीराम कान्हीरे, किसान खांडेकर, रवि बोचरे, सुनिल कांबळे, जर्नाधन चौधरी, सुधीर पाखरे, राधाबाई वाढेकर, दुर्गा देशमुख, मंजुषा घायाळ, संगिता नागरगोजे, अप्पासाहेब उगले आदीसंह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन