शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:20 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत वाया गेला आहे. दुसरीकडे रबी हंगामासाठी जमिनीत ओल नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबविली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.दुष्काळ जणू जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता पूर्वीची तीन वर्षे भीषण दुष्काळी स्थितीत गेली. यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तितकीच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात रबीचे १ लाख ५२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. पंैकी आजवर केवळ १४ टक्केच पेरणी झाली आहे. जालना तालुक्यात २१ हजार ४५५ हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४३ टक्के पेरा झाला आहे. तर बदनापूर तालुक्यात ६ टक्केच पेरणी झाली आहे. जाफराबाद तालुक्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. तर भोकरदनमध्ये ६ टक्के पेरणी झाली आहे. अंबडमध्ये ० टक्के पेरणी झाली आहे. परतूरमध्ये २ टक्के, घनसावंगीमध्ये १३ आणि मंठा तालुक्यात २३ टक्के पेरणी झाली आहे.पीक निहाय पेरा पाहता आजवर सवार्धिक ज्वारीची १० हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली. मका २९९ हेक्टरवर, गहू ३ हजार १०० हेक्टरवर, तर हरभºयांचा ६ हजार ९६४ हेक्टरवर पेरा झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहेत.व्यापारी हैराणपावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. अपुºया ओलीमुळे रबीची पेरणी रखडली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खते, बी-बियाणे खरेदीसाठी असणारी शेतक-यांची लगबग यंदा दिसून येत नाही. अनेक व्यापाºयांनी खते बियाणे विक्रीसाठी ठेवली; परंतु शेतकरीच खरेदी करण्यासाठी येत नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.चाराटंचाई भासणार ?पाऊस नसल्यामुळे ज्वारी, मका या पिकांची पेरणी कमी झाल्यामुळे येणाºया काळात तीव्र चारा टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ