शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जालना जिल्ह्यात रबीची केवळ १४ टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:20 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत वाया गेला आहे. दुसरीकडे रबी हंगामासाठी जमिनीत ओल नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबविली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १४ टक्केच रबीची पेरणी झाली आहे.दुष्काळ जणू जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता पूर्वीची तीन वर्षे भीषण दुष्काळी स्थितीत गेली. यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तितकीच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात रबीचे १ लाख ५२ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. पंैकी आजवर केवळ १४ टक्केच पेरणी झाली आहे. जालना तालुक्यात २१ हजार ४५५ हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४३ टक्के पेरा झाला आहे. तर बदनापूर तालुक्यात ६ टक्केच पेरणी झाली आहे. जाफराबाद तालुक्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. तर भोकरदनमध्ये ६ टक्के पेरणी झाली आहे. अंबडमध्ये ० टक्के पेरणी झाली आहे. परतूरमध्ये २ टक्के, घनसावंगीमध्ये १३ आणि मंठा तालुक्यात २३ टक्के पेरणी झाली आहे.पीक निहाय पेरा पाहता आजवर सवार्धिक ज्वारीची १० हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली. मका २९९ हेक्टरवर, गहू ३ हजार १०० हेक्टरवर, तर हरभºयांचा ६ हजार ९६४ हेक्टरवर पेरा झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहेत.व्यापारी हैराणपावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. अपुºया ओलीमुळे रबीची पेरणी रखडली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खते, बी-बियाणे खरेदीसाठी असणारी शेतक-यांची लगबग यंदा दिसून येत नाही. अनेक व्यापाºयांनी खते बियाणे विक्रीसाठी ठेवली; परंतु शेतकरीच खरेदी करण्यासाठी येत नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.चाराटंचाई भासणार ?पाऊस नसल्यामुळे ज्वारी, मका या पिकांची पेरणी कमी झाल्यामुळे येणाºया काळात तीव्र चारा टंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ