शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:36 IST

केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. तेथील जीआयझेड या संस्थेच्या वरिष्ठ तज्ज्ञांकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले, यातील सीआयए संस्थेने कौशल्य विकास मंत्रालयास त्यांचा अभ्यासक्रमाचा आराखडा सादर केला आहे. त्यानुसार देशपातळीवरील आयटीआयमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमत शी बोलताना दिली.आजचे युग हे कौशल्यावर आधारित असल्याने ज्यांच्याकडे कला - गुण आहे, त्यांना या जगात यापूर्वीही महत्व होते आणि पुढेही राहणार आहे. जर्मनी येथे आठ दिवस राहिल्यावर तेथील वेगवेगळ्या शहरातील आयटीआयला भेट दिली. त्यावेळी तेथील आयटीआयमध्ये संबंधित उद्योगांचे तज्ज्ञ संचालक त्या आयटीआयचे व्यवस्थापन चालवितात. त्यामुळे उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे याचा अंदाज त्या उद्योजकांना असतो. त्यामुळे भारतातही आता प्रत्येक आयटीआयमध्ये त्या भागातील उद्योजकांची एक समिती नेमण्यात येणार असून, ही समिती तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तशी समिती आता नेमण्यात येणार असून, ती तज्ज्ञांची राहणार आहे.जर्मनी येथील आयटीआयचा अभ्यासक्रम हा तेथील सरकार ठरत नाही, तर त्या आयटीआयमध्ये असलेली उद्योजकांची समिती ठरवते. तसेच तेथील विद्यार्थ्यांनाही सहा महिने प्रशिक्षण आणि सहा महिने संबंधित उद्योगात काम असा पॅटर्न आहे. तो पॅटर्न आगामी काळात संपूर्ण देशातील आयटीआयमध्ये राबविला जाणार आहे. तसेच अ‍ॅप्रिंटस म्हणून पूर्वी संबंधित कारखाने हे केवळ एकवर्षच संधी देत असत, आता ही अ‍ॅप्रेंटिसची मर्यादा तीन वर्ष करण्याची शिफारसही सीआयएने केली आहे.या जर्मन दौऱ्यात प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे हेही जर्मनीला गेले होते.कुशल व्यक्तींना समाजात सन्मान मिळत नाही. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, नुकताच जगातील सर्वात मोठा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा आहे. त्याचा जो ढाचा तयार केला आहे, तो सात रिश्चिटरचा भूकंप आल्यावरही त्याला काहीच धक्का लागणार नाही. परंतु तो ढाचा बनवणाºया कलाकाराचे कुठेच नाव समोर येत नाही. ते त्या कोनशिलेवर अन्य प्रमुख व्यक्तींच्या नावाप्रमाणे कोरले गेले पाहिजे,

टॅग्स :technologyतंत्रज्ञानiti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण