शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

६८ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:24 IST

तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. यामुळे ठिक- ठिकाणच्या ग्राम पंचायतच्या सार्वजनिक पाणी- पुरवठा योजना पाण्याअभावी ओस पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडे टँकर व विहीरी अधिग्रहण मागणीचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यानुसार तात्पुरत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे.४८ गावे १ वाडी वस्तीसह ५३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २० गावांसाठी २१ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात येऊन ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत सोडण्यात येऊन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ