शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

६८ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:24 IST

तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. यामुळे ठिक- ठिकाणच्या ग्राम पंचायतच्या सार्वजनिक पाणी- पुरवठा योजना पाण्याअभावी ओस पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडे टँकर व विहीरी अधिग्रहण मागणीचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यानुसार तात्पुरत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे.४८ गावे १ वाडी वस्तीसह ५३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २० गावांसाठी २१ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात येऊन ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत सोडण्यात येऊन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ