शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जुई धरणात चर खोदून पाण्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:06 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर: भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे.धरणातून भोकरदन शहरासह २० गावांना पाणीपुरवठा केला जातो, परंतु हिवाळ्यातच धरण कोरडे पडल्यामुळे तीन महिन्यांपासून गावात पाणी टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पाणी टंचाई दुर्लक्ष होत असल्याने संतप्त महिलांनी काही दिवसापूर्वीच ग्रामपंचातय कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. यामुळे ग्रा.पं. कार्यालय खडबडून जागे झाले. पाणी टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने धरणात खड्डे खोदून पाण्याचा शोध घेण्यात येत आहे दोन दिवसापासून या कामास प्रारंभ झाला असून या तीन फुटापर्यंत पाणी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. धरणात इतर ठिकाणी चर मारुन पाण्याची समस्या सोडविण्यात येणार आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई