शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ढवळेंची सेवाग्रामपर्यंत गांधी विचारांसाठी दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:04 IST

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत. आठ दिवसांची ढवळे यांची ‘गांधी संदेश दौड’ जालना येथून २५ सप्टेंबर रोजी निघणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दौड समाप्त होणार आहे. सुमारे साडेतीनशे किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा संकल्प ढवळे यांनी केला आहे.संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष जगभरात मोठ्या प्रमाणात साजरे होत आहे. भारत सरकारनेही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ब-याच संस्था गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचाराच्या नियोजनात गुंतल्यात. गांधी विचाराने प्रेरित झालेलेही वैयक्तिक स्तरावर विविध उपक्रम राबवित आहेत. यापैकीच जालन्यातील राजेभाऊ ढवळे आहेत.मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणा-या ढवळेंना धावण्याचा मोठा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून ते अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. अल्ट्रा मॅरेथॉन सर्वात खडतर स्पर्धा ओळखली जाते. पुणे येथे झालेल्या ७५ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत जिद्दीच्या जोरावर त्यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला होता.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSocialसामाजिकMahatma Gandhiमहात्मा गांधीVinoba Bhaveविनोबा भावे