शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोयाबीनवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:59 IST

पावसाअभावी पारडगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. तर पारडगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावरील सोयाबीनवर चक्क नांगर फिरविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारडगाव : पावसाअभावी पारडगाव परिसरातील पिके धोक्यात आली आहेत. तर पारडगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरावरील सोयाबीनवर चक्क नांगर फिरविला आहे.पावसाअभावी खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस इ. पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनचे होणारे नुकसान पाहता येथील शेतकरी गजानन ढेरे यांनी आपल्या दोन एकरांवरील सोयाबीनच्या पिकात औतानी पाळी घातली आहे. रबी हंगामात तरी पीक हाती येईल, या आशेवर या शेतक-याने शेतीची मशागत सुरू केली आहे. तर हाताला आलेली पिके वाया जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकात जनावरे सोडून दिली आहेत. दरम्यान, या भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे.त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने जातीने लक्ष देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी, सर्वसामान्यांमधून होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळFarmerशेतकरी