शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:38 IST

सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. या प्रकरणात तीन शेतक-यांना ७ एकर ३९ आर जमीन परत मिळाली आहे.भाऊसाहेब शेषराव पवार (कर्जत ता. अंबड) यांनी शेतीच्या कामासाठी सावकारी व्यवहारातून ५० हजार रूपये घेतले होते. या व्यवहारात संबंधित शेतक-याने ५ एकर ३ गुंठे जमीन बाबूराव म्हसू नरोटे व कुटुंबाला खरेदीखत करून दिले होते. मात्र, व्याजासह पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नव्हती. पंढरीनाथ रायभान सरोदे (रा. सरफगव्हाण ता. घनसावंगी) यांनी शेषराव बोरगे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतल्या पैशापोटी एक एकर जमीन खरेदीखत करून दिली होती. पैशाची परतफेड करूनही जमीन परत मिळत नव्हती. या प्रकरणात पंढरीनाथ सरोदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सीताबाई सरोदे यांनी डीडीआर यांच्याकडे दावा दाखल केला होता. तर उत्तमराव खराबे (रा. हेलस ता. मंठा) यांनी गावातील पुंजाराम आश्रोबा खराबे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतलेल्या पैशापोटी ७६ आर जमीन लिहून दिली होती. पैशांची परतफेड करूनही जमीन मिळत नव्हती. उत्तमराव खराबे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा महादेव खराबे यांनी २०१८ मध्ये सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांच्याकडे दावा दाखल केला होता.या तिन्ही प्रकरणात शेतक-यांच्या बाजूने अ‍ॅड. दशरथ शिराळे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड. शिराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सावकाराचे जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी, या तिन्ही शेतक-यांच्या शेतीचे सावकारीतून झालेले खरेदीखत रद्द करून जमिनी शेतक-यांना परत केल्या.

टॅग्स :RegistrarकुलसचिवFarmerशेतकरी