शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रामनगर आठवडी बाजारात जनावरांची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:28 IST

रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कउटवद : जालना तालुक्यातील उटवद, रामनगर परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. रामनगर येथे सोमवारी भरलेल्या जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती. मात्र ७० ते ८० हजाराच्या जोडीला ३५ हजारापर्यत भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.परिसरात आधीच अल्पशा पावसामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कारण नागरिकांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जनावरासाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे परिसरातील जनावरांचा बाजार जनावरांनी गच्च गर्दी दिसून येत आहे. मात्र बाजारात व्यापा-यांनी बैलजोडीच्या किंमती पाडुन मागितल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय झाली होती. परिसरांत हिवाळ्यातच चारा तसेच पाणीटंचाई निर्माण झाली आहे.यामुळे आठवडी बाजारात परिसरांतील पशुधनाची मोठ्या प्रमाणात बेभाव विक्री झाली आहे.मात्र बाजाराता पाहिजे तशी गर्दी नव्हती .दरम्यान यावर्षी पाऊस नसल्याने जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ पडल्याने मिळेल त्या भावात पशुधन विक्री करण्याचा सपाटा शेतक-यांनी लावला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMarketबाजारFarmerशेतकरी