शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजेश टोपेंचे जलसंपदा मंत्री महाजनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:19 IST

मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली.जालना जिल्हयातील अंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. नागरीकांसह जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभबर बनला आहे. परिसरात कोठेही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. तसेच लाभक्षेत्रातील शेतांमध्ये उभे असलेले ऊस पीक हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे टोपेंनी महाजन यांच्या निदर्शनात आणून दिले. अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या सर्व गावातील ग्रापंचायतीने जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्या बाबतचे ठराव घेऊन एकत्रित प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे.आमदार राजेश टोपेंनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रायलयातील त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. तात्काळ पाणी सोडण्याबाबत चर्चा करुन निवेदनासह प्रस्ताव सादर केलायावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडीच्या कडा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे टोपे म्हणाले.पाण्याचे गणितजायकवाडी धरणाचे एप्रिल अखेर पाणीसाठ्याचा विचार केला असता ३० एप्रिल अखेर धरणामध्ये ६६८.५९१ दलघमी. पाणीसाठा आहे.संभाव्य बाष्पीभवन तसेच औरंगाबाद महानगरपालीका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व घरगुती पाणी वापर, जालना-अंबड व गेवराई शहरासाठी लागणारे पाणी अशा विविध कारणांसाठी राखून ठेवण्यात आलेले पाणी या सर्वांसाठी १६२.०० दलघमी. पाणी लागते.आजच्या पाणीपातळीपासून ४५३.५० मीटर पाणीपातळीपर्यंत १८०.९७६ दलघमी जिवंत पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजनRajesh Topeराजेश टोपे