शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:05 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. असे असतानाही गेल्या चार वर्षाचा आढावा घेतला असता पीककर्जाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आज शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाशिवाय पर्याय राहिला नाही. असे असतानाही गेल्या चार वर्षाचा आढावा घेतला असता पीककर्जाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे. बँकांकडून शासनाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होताना दिसत नाही.पीक कर्जाबाबतीत राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्ज वितरणाची टक्केवारी वाढवावी, कमी पीककर्ज वाटप असेलेल्या बँकांनी त्यांच्या संबंधित शाखेच्या गावामध्ये पीककर्ज मेळाव्याचे आयोजन करावे असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या तीन - चार वर्षाच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले असता शेतक-यांना पीककर्ज घेण्याची इच्छाच नाही. असे दिसत आहे. आकडेवारीच्या पलिकडे जाऊन ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय वेगळी आहे. कर्जाशिवाय शेती करणे शक्यच नाही, अशी अवस्था आहे. शासन आणि बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट वाढविले असले तरी शेतक-यांनी ते घ्यावे अशी मानसिकता यंत्रणेची नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी पीककर्जापासून शेतक-यांना डावलण्यात येत असल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. मुळात शेतक-यांनी घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीशिवाय दुसरी परतफेड नाही, अशी भूमिका बँकांची अथवा सरकारची आहे. त्यामुळे कर्ज वाटपाची घसरण होण्यास हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.जिल्ह्यात ३० टक्केच कर्जाचे वितरणशासनाकडून कर्जमाफी होईल या आशेवर अनेक खातेदार शेतक-यांनी जुन्या- नव्या कर्जाची प्रक्रिया केली नाही. याचा परिणाम कर्ज वाटप करण्यावर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चालू हंगामात फक्त ३० टक्केच कर्ज शेतक-यांना वितरित करण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र