तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्य ...
औरंगाबाद : पडेगाव येथील रावरसपुरा, प्रियदर्शनी कॉलनी ग्रामपंचायतमध्ये टाकली असून, ती महानगरपालिकेत मिटमिटा वॉर्डात जोडावी, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. सातारा-देवळाईचा समावेश केला जातो; परंतु वॉर्डालगत असलेला भाग सोडून अन्याय केला ...