शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

११११ फुटांच्या तिरंग्याने सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:49 IST

चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : विद्यार्थ्यांनी आपली राष्ट्रभक्ती - देशभक्ती सतत जागृती ठेवावी. या वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी राहतात. म्हणून या वयात चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.कु. पिंपळगावात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे व सरस्वती भूवन शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अंशीराम कंटुले यांच्या हस्ते या पदयात्रेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.ही पदयात्रा अंबड -पाथरी टी पॉईंट मार्ग मेन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.स्वागतगीत अपर्णा आर्दड, रोहिणी कंटुले आणि राजश्री भालशंकर यांनी गायले.परिषदगीत किशोर मोरे यांनी घेतले. सूत्रसंचालन अंकिता कासट, प्रास्ताविक जिल्हा संयोजक विक्रम राऊत आणि आभार प्रा. नाना गोडबोले यांनी मानले. याप्रसंगी अभाविपचे आसाराम राऊत, प्रसिद्धी प्रमुख किशोर मोरे, पदयात्रा प्रमुख शरद चापाकानडे, आकाश चापाकानडे, मारोती कल्याणकर, आकाश मोरे, अशोक काळे, संजय नाईक, दीपक आर्दड, वेदांत खैरे, समाधान कुबेर, अनिकेत शेळके, रामदास बरसाले, दत्ता काळे, अविष्कार इंगळे, शर्मिष्ठा कुलकर्णी तसेच बजरंग दल, ग्रामविकास युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स. भू. प्रशाला, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, व्यापारी महासंघ यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजSocialसामाजिकStudentविद्यार्थी