शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:46 AM

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या धरणावर भोकरदन शहर, देहेड, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करंजगाव, मुर्तड, दगडवाडी, तळणी, भायडी, निंम्बोला, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपारा बाजार, वरुड, पिंपळगाव यासह इ. गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी पावसाने दगा दिल्याने धरणात पाण्याची आवक आली नाहीच. त्यामुळे धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा पाणीसाठा फ्कत पंधरा दिवस पुरेल, इतकाच आहे. परिणामी ज्या गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.यावर्षी पाऊस न आल्याने धरणात पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात या धरणात १२.५ फूट म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी हे धरण १०० टक्के कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणात मागील काही दिवस विद्युत पंप सुरु होते. याबाबत शाखा अभियंता पी. सी. मसने म्हणाले की, धरणात आता कोणताही विद्युत पंप सुरु नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई