शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

शहरी बाबू असलो तरी शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 7:19 PM

गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली.

घनसावंगी (जि. जालना) : शिवसेना सत्तेत असो किंवा नसो कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहते. आपण शहरी बाबू असलोे तरी शेतकऱ्यांविषयीचा जिव्हाळा कायम आहे. गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली. आता पुन्हा तोच मुद्दा घेऊन राहुल गांधी हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.

घनसावंगी येथे आयोजित सभेत ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आहे. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी हा पश्चिम महाराष्ट्रात वळवून या भागावर कायम अन्याय केला. नागरिकांना कोण प्रामाणिक आहे, हे कळते. त्यामुळे मतदार हे मोदींच्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहितील यात शंका घेण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. तुम्ही ५६ इंचाच्या छाती असणाऱ्यांना मतदान करणार की, ५६ जणांची सरमिसळ असलेल्यांना निवडून देणार असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला. सरकार मजूबत हवे की, मजबूर असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवसेना कर्जमाफीच्या बाजूने होती. राम मंदिराच्या मुद्यावरही आम्ही आग्रही असल्याचे ते म्हणाले.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Aditya Thackreyआदित्य ठाकरे