शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जालन्यात शेतीच्या वादातून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:09 IST

तरुण रात्री शेतात राखण करण्यासाठी गेला होता

गोलापांगरी (जालना) : शेतीच्या वादातून एका २५ वर्षीय युवकाचा कुऱ्हाडीने वार करुन खून झाल्याची घटना जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. अमोल नारायण म्हस्के (२५) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शेतकरी अमोल म्हस्के यानी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. परंतु, वन्यप्राणी रात्रीच्यावेळी या पिकाची नासदूस करतात. त्यामुळे अमोल बुधवारी रात्री ११ वाजता शेत राखण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसहा वाजता शेजारचे कैलास म्हस्के हे शेतात गेले होते. अमोल आणखी का उठला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. परंतु, अमोलने आवाजाला प्रतिसाद न दिलेल्याने ते त्याला बघण्यासाठी गेले असता, अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.  त्यानंतर घटनास्थळी स्वान पथकाने प्राचारण केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन व गोठ्यातील काही वस्तू जप्त केल्या आहे. हा खून शेतीच्या वादातून झाला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाहअमोलला दोन भाऊ आहे. एक आपेगाव येथे महाराज आहे. दुसरा गावातच शेती करतो. अमोलचे २९ मार्च रोजी लग्न झाले होते. सामनगाव येथील त्याची पत्नी आहे. दरम्यान, अमोलचे दिवसांपूर्वीच पांडुरंगांच्या वारीला गेले होते.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस