शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

परतुरात अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतूर : तालुक्यात आजवर अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, चांगला दर मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात आजवर अडीच कोटी रुपयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, चांगला दर मिळत नसल्याने तूर उत्पादक अडचणीत सापडले आहेत.यंदा ढगाळ वातावरण व शेवटी पडलेला पाऊस यामुळे सर्वच पिकांवर वितरित परिणाम झाला. इतर पिकांबरोबर तुरीच्या उत्पन्नातही मोठी घट झाली. एकेकाळी तुरीचे भाव गगनाला भिडले होते. तब्बल बारा ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटलने ही तूर विकली जात होती. आज या तुरीचे भाव गडगडले असून, ४ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. यातच सतत बदलत्या वातावरणाने उत्पन्नही घटले आहे.आजवर कृउबा. समितीमध्ये तालुक्यातील ४ हजार ९२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. याची किंमत २ कोटी ४१ लाख १७ हजार ८०० आहे. मात्र, सोयाबीनच्या पिकाला तेजी आली आहे. सोयाबीनचा भाव ४ हजार प्रती क्विंटलवर पोहचला आहे. ३३ हजार ६११ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून, याची किंमत १३ कोटी ४४ लाख ४ हजार ४०० रूपये आहे. यासंदर्भात कृउबा. समितीचे सभापती कपिल आकात म्हणाले, यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना तारले आहे. मात्र, उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच तूरीला व कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे. बॅकांनी शेतकºयांना त्रस्त न करता पीक कर्जासह इतर कर्ज तातडीने द्यावे.परतूर तालुक्यात तुरीसोबतच १ लाख २ हजार ८५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. याची किंमत ५४ कोटी ३ लाख १३ हजार २०० रुपये आहे. कापसाचे भाव अद्यापही स्थिर असल्याने भाव वाढेल या आशेने अनेक कापूस उत्पादकांनी अद्यापही कापूस विकला नाही.एकूणच यावर्षी बदलत्या वातारणाने सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी