शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:25 IST

नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ती हमी भावाने खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत. आतापर्यंत जवळपास ९०० पेक्षा अधिक शेतक-यांनी सात हजार ९८३ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती नाफेडच्या पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला, परंतु तुरीला याचा ख-या अर्थाने लाभ झाला असेच कृषी विभाकगडून सांगण्यात आले. काही अंशी काळी पडल्याचे प्रकार पुढे आले आहेत, परंतु ते किरकोळ स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात जवहपास एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल असे भाकीत होते. ते जवळपास खरे ठरले आहे. त्यातच आता सरकारने हमीभावही चांगला वाढवून दिला आहे. पाच हजार ८०० रूपये प्रतिक्ंिटल तूर खरेदी करण्याचे निर्देश आहेत.यामुळे जिल्ह्यातील सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, जालन्यासह मंठा, परतूर, अंबड, तीर्थपुरी भोकरदनचा समावेश आहे. दरम्यान जास्तीत जास्त शेतक-यांनी या चांगल्या हमीभावाचा लाभ घ्यावा यासाठी शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजस पाठविण्यात आले आहे. जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतक-यांना हे मेसेज पाठविले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.एकूणच हमीभाव जरी यंदा चांगले असले तरी, अनेक शेतक-यांनी आपल्या तूर या खाजगी व्यापा-यांनाच देणे पसंत केल्याचे दिसून येते. याचे कारण शेतक-यांना विचारले असता, व्यापा-यांकडे आम्हाला लगेचच थोडा कमी दर का असेना, तो रोखीने मिळतो. तसेच अनेकवेळा आम्ही काही कामानिमित्त अडत व्यापा-यांकडून उचलही घेतली जाते. त्यामुळे नाफेडकडे तूर आणून घालण्यास शेतकरी प्राधान्य देत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी