शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मंठा तालुक्याला गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:23 IST

तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. बाधित झालेल्या गावाचा अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.तालुक्यातील सात गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने वर्तवला आहे. बाधित झालेल्या गावांमध्ये केंधळी, ब्रह्मनाथ तांडा, मंठा, टोकवाडी, वाई, धोंडी पिंपळगाव या ७ गावांचा समावेश असून, अन्य गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व कृषी सहायकांनी दिल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.सद्य स्थितीत तालुक्यामधील गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज इ. पिकांचे १४९० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एक कोटी ७८ लाख ८०० रुपये नुकसान भरपाईची मागणी तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाचे टी.व्ही. दवणे यांनी दिली. हा पाऊस हेलस, रानमळावाडी, उंबरखेडा, पाटोदा, मंठासह अनेक गावांमध्ये झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.मंठा तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी