शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मंठा तालुक्याला गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:23 IST

तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील सात गावांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, टरबूज, या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. बाधित झालेल्या गावाचा अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.तालुक्यातील सात गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाने वर्तवला आहे. बाधित झालेल्या गावांमध्ये केंधळी, ब्रह्मनाथ तांडा, मंठा, टोकवाडी, वाई, धोंडी पिंपळगाव या ७ गावांचा समावेश असून, अन्य गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तलाठी व कृषी सहायकांनी दिल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.सद्य स्थितीत तालुक्यामधील गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज इ. पिकांचे १४९० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एक कोटी ७८ लाख ८०० रुपये नुकसान भरपाईची मागणी तहसील प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाचे टी.व्ही. दवणे यांनी दिली. हा पाऊस हेलस, रानमळावाडी, उंबरखेडा, पाटोदा, मंठासह अनेक गावांमध्ये झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.मंठा तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी