शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:46 IST

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा नगरी : महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. यामध्ये संस्कार, तत्वविचार दिसतात. यामुळे आज संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्यांसाठी हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.येथील बगडिया इंटरनॅशनल मध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनातील तीसऱ्या परिसंवादात सोमवारी लीळाचरित्र- संस्कार दर्शन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजधर सोनपेठकर, डॉ. संदीप तडस, कुलाचार्य लासूरकर महाराज, आचार्य सेवलीकर महाराज, कोठीकर महाराज आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राहेरकर महाराज म्हणाले, १२ शतकात वनस्तपतीचा एकत्र रसायन प्रक्रियेतून सोनं कसं तयार करायचे याची प्रक्रिया या ग्रंथात आली आहे. अन्याय अत्याचाºयाच्या घटना आज आपल्या सर्वांच्याच बाजूला घडत आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेने माणूस सुशिक्षित होत आहे. पण, तो सुसंस्कृत होती की नाही. ही महत्त्वाची बाब आहे.वाल्या कोळ्या बदलल्याच्या आजपर्यंत आपण इतिहास ऐकत होतोत. पण, या राज्याने हा इतिहास डोळ््याने पाहिला आहे की, नागदेवाचार्यासारखा दरोडेखोर माणूस आरपार बदलला आहे. स्वामींच्या सुसंस्काराने आज तो आपल्याला लीळाचरित्र ग्रंथात दिसत आहे. तसेच माणूस अहंकाराने दूर जातो. पण, त्याला जागेवर आणण्याचे काम स्वामिंनी केले असून त्यांनी माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही प्रेम केले असल्याचेही महंत सुरेशराज राहेरकर यांनी सांगितले आहे.स्मृतीस्थळ या विषयावर बोलताना संदीप तडस म्हणाले, महानुभाव साहित्यातून मराठी भाषेचा उगम झालेला असून महानुभाव साहित्य मराठी भाषेची जननी व उगमस्थान आहे. यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ वाचावा, या ग्रंथाची भाषा साधी, सोपी व घरगुती आहे. परंतु, ती तेवढीच आत्मकल्याणाची आहे.आज ख-या अर्थाने महानुभाव साहित्याचे संशोधन होण्याची गरज आहे. पण, आपल्याकडे खेकडे प्रवृत्ती असल्याने चळवळ निर्माण करायला गेले की मागे पाय ओढवले जात असल्याची खंतही डॉ. संदीप तडस यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक