शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

लीळाचरित्र ग्रंथ आदर्शवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:46 IST

महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहदंबा नगरी : महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. यामध्ये संस्कार, तत्वविचार दिसतात. यामुळे आज संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्यांसाठी हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे.येथील बगडिया इंटरनॅशनल मध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनातील तीसऱ्या परिसंवादात सोमवारी लीळाचरित्र- संस्कार दर्शन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. राजधर सोनपेठकर, डॉ. संदीप तडस, कुलाचार्य लासूरकर महाराज, आचार्य सेवलीकर महाराज, कोठीकर महाराज आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना राहेरकर महाराज म्हणाले, १२ शतकात वनस्तपतीचा एकत्र रसायन प्रक्रियेतून सोनं कसं तयार करायचे याची प्रक्रिया या ग्रंथात आली आहे. अन्याय अत्याचाºयाच्या घटना आज आपल्या सर्वांच्याच बाजूला घडत आहेत. आजच्या शिक्षण व्यवस्थेने माणूस सुशिक्षित होत आहे. पण, तो सुसंस्कृत होती की नाही. ही महत्त्वाची बाब आहे.वाल्या कोळ्या बदलल्याच्या आजपर्यंत आपण इतिहास ऐकत होतोत. पण, या राज्याने हा इतिहास डोळ््याने पाहिला आहे की, नागदेवाचार्यासारखा दरोडेखोर माणूस आरपार बदलला आहे. स्वामींच्या सुसंस्काराने आज तो आपल्याला लीळाचरित्र ग्रंथात दिसत आहे. तसेच माणूस अहंकाराने दूर जातो. पण, त्याला जागेवर आणण्याचे काम स्वामिंनी केले असून त्यांनी माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही प्रेम केले असल्याचेही महंत सुरेशराज राहेरकर यांनी सांगितले आहे.स्मृतीस्थळ या विषयावर बोलताना संदीप तडस म्हणाले, महानुभाव साहित्यातून मराठी भाषेचा उगम झालेला असून महानुभाव साहित्य मराठी भाषेची जननी व उगमस्थान आहे. यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ वाचावा, या ग्रंथाची भाषा साधी, सोपी व घरगुती आहे. परंतु, ती तेवढीच आत्मकल्याणाची आहे.आज ख-या अर्थाने महानुभाव साहित्याचे संशोधन होण्याची गरज आहे. पण, आपल्याकडे खेकडे प्रवृत्ती असल्याने चळवळ निर्माण करायला गेले की मागे पाय ओढवले जात असल्याची खंतही डॉ. संदीप तडस यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक