शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

धुणे धुण्यासाठी मिळाला व्हॉल्व्हचा मोठा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:51 IST

दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुधना नदीच्या पात्रात धुणी धुणाऱ्या महिलांना आता हे पात्र कोरडे पडल्याने गळती लागलेल्या व्हॉल्वचा आधार घेण्याची वेळ आली आहे.तालुक्यामधील दुधना काठच्या बाबूलतारा, अंबा, रोहीणा, कोरेगाव, पाडळी आदी गावांना पाण्याचा बारा महिने सुकाळ आहे. या गावांना पाणी टंचाई म्हणजे काय माहीतच नाही. केवळ तांत्रीक अडचणी आल्या तरच. कारण, सतत निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरने हे पात्र भरलेलेच रहायचे. विस फुटाहून अधीक पाणी रोहीणा पुलाखाली असायचे.या पाण्यावर गावातील महीला धुणे धूवून जात, मुलं, तरूण या ठिकाणी असलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असत, मात्र, आता बॅक वॉटर खाली गेल्याने हे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे या गावालाच आता पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.डबडबलेल्या पाण्यात धुणे धुणा-या महिलांना आता धुणे धुण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या गळती लागलेल्या व्हॉल्वचवा आधार घेण्याची वेळ आली असून रोहणा गावाजवळ गळती लागलेल्या व्हॉल्ववर धुणे धुण्यासाठी महिला गर्दी करत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWomenमहिलाdroughtदुष्काळ