शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:15 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे आटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षांत हे धरण प्रथमच कोरडेठाक पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे आटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षांत हे धरण प्रथमच कोरडेठाक पडले आहे.हे धरण २३६ हेक्टर बुडित क्षेत्रात बांधण्यात आले आहे. या धरणाची बांधणी १९५८ मध्ये सुरू होऊन १९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते.हे धरण व्हावे म्हणून बाभूळगाव येथील शेतकरी कै. माजी मंत्री भगवंतराव गाढे यांच्या पुढाकाराने झाली होती. हे धरण निर्मितिपासून आज पर्यंत ५४ वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदा पावसाळ्यात धरण कोरडेठाक पडल्याचे चित्र दिसत आहे. १९७२ च्या दुष्काळा विषयी चर्चा केली असता, त्यावेळी खायाला अन्न नव्हते.परंतु पाण्याची कमतरता जाणवली नव्हती. त्यावेळी या धरणात पाणी होते. त्या तुलनेत आजच्या दुष्काळाची तुलना केली तर हा दुष्काळ खूप भयानक आहे. असल्याचे वास्तव आहे. या धरणात पावसाळ्यात पाहिजे तेवढे पाणी न साचल्यानेही हे धरण आटले आहे. धरणावर २५ गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार आहे. भोकरदन शहर, दानापूर, दगड़वाड़ी, करजगाव, कल्याणी, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, वरुड, रेलगाव, देहेड, मूर्तड, पिंपळगांव, बाभूळगाव, भायडी, तलनी, विरेगाव, मनापूर, मलकापूर, सिपोराबाजार, निंम्बोला, रामेश्वर कारखाना या आदी गावाना या धरनातून पाणी पुरविले जाते सध्या या गावाना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील विहिरी देखील आटल्याने भविष्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र हे धरण आटल्याने दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई