शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:21 IST

आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात.

जालना : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद ते पुणे या नवीन दहा हजार कोटींच्या रस्त्याची घोषणा केली आहे. ती स्वागतार्ह आहे; परंतु हा महामार्ग जालन्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडल्यास त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील जनतेस होईल, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.

गडकरी हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाकडून करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानुसार या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ दीड ते दाेन तासांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करता गडकरींची यातून दूरदृष्टीच दिसून येते. परंतु, त्यांनी केवळ हा मार्ग औरंगाबाद ते पुणे असा प्रस्तावित केला आहे. तोच मार्ग जालन्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग अर्थात समृद्धी महार्गाच्या जालन्यातील इंटरचेंज पाँईटला जोडल्यास तो अधिक लाभदायी होऊन नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या वेळेची बचत होईल, असेही खोतकरांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मेट्रोही जालन्यापर्यंत आणावीस्मार्टसिटी अंतर्गत शेंद्रा ते वाळूज हा मेट्रोमार्ग प्रस्तावित केला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जालना हेदेखील एक औद्योगिक शहर असून, येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते. तसेच मेट्रो जालन्यापर्यंत झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होऊन इंधनाची मोठी बचत होण्यासह कमी खर्चात औरंगाबादला जालन्याहून जाता येईल. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेच असल्याचे खोतकर म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादArjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना