शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:33 IST

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा: यावर्षी मंठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ७७ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखा ११९ विद्यार्थी उत्तीर्ण ७९.९ टक्के, विज्ञान शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण ९७.३ टक्के निकाल, रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ८१ टक्के निकाल लागला असून, १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाला लागला आहे.ढोकसाळ येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेचे ४० पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१.७३ टक्के निकाल.बेलोरा येथील शरद प्रतिभा माध्यमिक व उच्च माध्यमिकचे ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून ८० टक्के निकाल लागला असून, दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाशाखेचे ७५ विद्यार्थी उत्तीर्ण ८२ टक्के निकाल लागला. तळणी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ८७ टक्के निकाल लागला.द्रोपदाबाई आकात विद्यालयात विज्ञान शाखेचा ६८ टक्के निकाल लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण