शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:33 IST

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा: यावर्षी मंठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ७७ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखा ११९ विद्यार्थी उत्तीर्ण ७९.९ टक्के, विज्ञान शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण ९७.३ टक्के निकाल, रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ८१ टक्के निकाल लागला असून, १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाला लागला आहे.ढोकसाळ येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेचे ४० पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१.७३ टक्के निकाल.बेलोरा येथील शरद प्रतिभा माध्यमिक व उच्च माध्यमिकचे ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून ८० टक्के निकाल लागला असून, दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाशाखेचे ७५ विद्यार्थी उत्तीर्ण ८२ टक्के निकाल लागला. तळणी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ८७ टक्के निकाल लागला.द्रोपदाबाई आकात विद्यालयात विज्ञान शाखेचा ६८ टक्के निकाल लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण