शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:33 AM

जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने हा निधी मंजूर केला. या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने काम सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.विशेष म्हणजे पूर्वी अंबड चौफुलीपर्यंतच या रस्त्याचे काम होणार होते. मात्र आता ते मंठा चौफुलीपर्यंत वाढविण्यात आले आहे. कामाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार वडीगोद्री ते धनगरपिंप्री हा ३०. ३९ किलोमीटरचा एक टप्पा तर धनगरपिंप्री ते मंठा चौफुली हा २५.१७ किलोमीटरचा दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५८ कोटी ९० लाख रुपये तर दुस-या टप्प्यासाठी १७९ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही कामे सोबतच सुरु होणार आहेत. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणार असून, केंद्र सरकारच्या निधीतून तो केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन कामे सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.जालना शहराच्या चारही बाजूने चांगले रस्ते होत आहेत. चिखली ते कन्हैय्यानगर हा रस्ता जालना-औरंगाबाद रस्त्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. उद्योगाची गरज लक्षात घेऊन आता हा रस्ता बारवाले महाविद्यालयापर्यंत वाढविण्यात आला आहे.