शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:11 IST

परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळली

आष्टी (जालना ) : परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळून त्याखाली दबलेल्या आजी आणि नातीचा करुण अंत झाला. प्रभावती अण्णा मठपती (५५), आदिती स्वामी (२) असे  मयतांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत अन्य सहाजण जखमी झाले आहेत. 

गावकऱ्यांनी शथीर्चे प्रयत्न करत मातीच्या ढिगाऱ्याखालून इतर सहा जणांना बाहेर काढले. अण्णा मठपती यांचे कुटुंब सोमवारी रात्री घरात झोपले असताना पाठीमागील मातीची भेंड्याची भिंत कोसळल्याने यात प्रभावती अण्णा मठपती व त्यांची नात आदिती नागेश स्वामी या दोघी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अण्णा मठपती त्यांच्या मुली रेखा नागेश कामठे, पुजा नागेश स्वामी, नातू शिवप्रसाद कामठे, पुजा हिचे छोटे बाळ व मठपती यांच्या सासू सुमनबाई पाडगावकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी मंडळ अधिकारी चाऊस व तलाठी इंगोले यांनी भेट देऊन पंचनामा केला.  या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHomeघर