शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाण्यासह व इतर मागण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:14 IST

अंबड शहरा पासून चार किलोमिटरवर असलेल्या मौजे शिरनेर येथील महिलांनी गुरूवारी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड शहरा पासून चार किलोमिटरवर असलेल्या मौजे शिरनेर येथील महिलांनी गुरूवारी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावामध्ये टँकर सुरु करण्यात यावे, त्याच बरोबर चारा छावणी चालू करणे, रोजगार हमीची कामे सुरु करणे, तलावातील गाळ काढणे, पाच वर्षांपासून फुटलेल्या तलावाची दुरुस्ती करणे या मागण्या निवेदनात समावेश होता.तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या समस्या वाढल्या आहेत गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे नागरिकांना लांब शेतातून विहीरी वरुन पाणी शेंदून आणावे लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी खोल गेली असून, सध्या कडक उन्ह पडत आहे, त्यामुळे सर्व बाजूने नागरिक हैराण झाले आहेत.या निवेदनावर अशोक काजळकर, पाराजी वैद्य, भरत गायके, आकाश कारके, माया गायकवाड, आशा म्हस्के, पार्वती म्हस्के, संगीता मस्के यांच्या सह इतर महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.अनेक गावामध्ये टंँकरच्या दोन फे-या असताना टँकर एकच फेरी करत आहे. त्यामुळे एका फेरीची पैसे वरच्या वर उचलले जात आहेत. यामध्ये शासकीय कर्मचारी सहभागी असल्याचा आरोपही यावेळी केला आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाwater shortageपाणीटंचाईWomenमहिलाagitationआंदोलन