शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:50 IST

शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ७३५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे़

बदनापूर : शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ७३५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे़शहरात १६ जुलै रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोवीस तास वर्दळ असलेल्या महामार्गावरील तब्बल चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चो-या केल्या़येथील सुभाष कडुबा टकले यांच्या सार्थक कापड दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील २० पँट आणि शर्ट असा एकुण ४७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला़ तसेच या दुकानासमोरील शेख युनुस शेख अयुब यांच्या इंडीयन आॅटोमोबाईल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अकरा हजार रूपये चोरून नेले़ त्यानंतर शेजारी असलेल्या त्यांचा भाऊ शेख अख्तर शेख सत्तार यांच्या सुपर आॅटोमोबाईल दुकान फोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील ८५०० रूपये रोख चोरून नेले़ तसेच याच महामार्गावर असलेले अमीत ताराचंद कटारीया यांच्या नवकार पेंट आणि प्लायवुडचे दुकान फोडून सात हजार रूपये लंपास केले.पोलिसाची जीप नादुरूस्तयेथील पोलीस ठाण्याची जीप गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नादुरूत आहे. सदरील जीप दुरूस्तीसाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.सध्या या पोलीस ठाण्याला तात्पुरत्या स्वरूपात एक जुनी मोठी व्हॅन वापरात आहे़हे पोलीस ठाणे महामार्गावर आहे. असे असतांनाही पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करत दुकाना फोडल्या आहेत.

टॅग्स :JalanaजालनाtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी