शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:29 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले. धरण दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुडुंब भरल्याने मत्स्य उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यात गेल्या दोन वर्षा पासून दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. जुई व धामणा धरण गेल्या ९ महिन्यापासून कोरडे पडल्यामुळे मत्स्यबीजाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या २५ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी जून महिन्यामध्येच तालुक्यातील उत्तर भागातील जुई, धामणा, पद्मावती या धरणासह लहान मोठ्या पाझर तलावात मुबलक पाणी आल्याने भोई बांधवांनी धरणामध्ये मत्स्यबीज टाकण्यास सुरुवात केली आहे. मुबलक पाण्यामुळे मस्त्यव्यवसायातून चांगला फायदा होण्याची आशा परदेशी भोई समाज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन हिरासिंग सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वच धरण, पाझर तलावामध्ये सुमारे १ कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये जुई धरणात २० लाख, धामणा धरणात २५ लाख, व पद्मावती धरणात २० लाख शिवाय बाणेगाव, व पळसखेडा दाभाडी, चांदई एक्को, रेलगाव या धरणात सुध्दा मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. यामुळे यंदा भोई बांधवांच्या आशा उंचावल्या आहेत.

टॅग्स :Damधरणfishermanमच्छीमार