शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:29 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले. धरण दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुडुंब भरल्याने मत्स्य उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यात गेल्या दोन वर्षा पासून दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. जुई व धामणा धरण गेल्या ९ महिन्यापासून कोरडे पडल्यामुळे मत्स्यबीजाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या २५ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी जून महिन्यामध्येच तालुक्यातील उत्तर भागातील जुई, धामणा, पद्मावती या धरणासह लहान मोठ्या पाझर तलावात मुबलक पाणी आल्याने भोई बांधवांनी धरणामध्ये मत्स्यबीज टाकण्यास सुरुवात केली आहे. मुबलक पाण्यामुळे मस्त्यव्यवसायातून चांगला फायदा होण्याची आशा परदेशी भोई समाज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन हिरासिंग सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वच धरण, पाझर तलावामध्ये सुमारे १ कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये जुई धरणात २० लाख, धामणा धरणात २५ लाख, व पद्मावती धरणात २० लाख शिवाय बाणेगाव, व पळसखेडा दाभाडी, चांदई एक्को, रेलगाव या धरणात सुध्दा मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. यामुळे यंदा भोई बांधवांच्या आशा उंचावल्या आहेत.

टॅग्स :Damधरणfishermanमच्छीमार