शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

दोन घटनांमध्ये पाच मुलींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 9:24 PM

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जालना जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील घटना

 बदनापूर (जि. जालना) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.  

कस्तुरवाडी येथे गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूवत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४)  गजाला शेख मोईन (१९) व  राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी, तर सायमा त्यांची मामेबहीण होती. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सिमा शे शब्बीर (१३) हिचाही पाण्यात तोल गेला, मात्र बाहेर पडल्यामुळे ती सुदैवाने वाचली.  

रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर...सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती. अनेक वेळा दवाखान्यात फोन लावला परंतु आम्हाला गाडी येत आहे, असे सांगण्यात आले. शेवटी तिघींचे मृतदेह बैलगाडीत घेऊन मुख्य रस्त्यावर आलो, अशी माहिती गावातील रऊफ बेग यांनी दिली.

वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यूवडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे स्वत:च्या दिशेने आल्याने घाबरून साक्षी गायकवाड (९) व मिनाक्षी गायकवाड (६) या दोन  बहिणी विहीरीत पडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.  मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.