शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

घराला लागलेल्या आगीत नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:36 IST

अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन वाहनांना पाचरण करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.अंभोडा कदम येथील बाळासाहेब बोराडे यांच्या राहत्या घराला गुरूवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केली. ही बाब समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथून अग्निशमन दलाची वाहने बोलाविण्यात आली होती. वाहने येईपर्यंत ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत घरातील कपडे, धान्य, इलेक्ट्रिक वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळाला तहसीलदार सुमन मोरे, पोनि विलास निकम, मंडळाधिकारी, तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आग अटोक्यात आणण्यासाठी देविदासराव बोराडे, परमेश्वर बोराडे, भारतशेठ बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब गोरे, राधाकिसन बोराडे, भानुदास बोराडे, संपत राठोड, उत्तम ढाकरके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :fireआगHomeघर