शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घराला लागलेल्या आगीत नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:36 IST

अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन वाहनांना पाचरण करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.अंभोडा कदम येथील बाळासाहेब बोराडे यांच्या राहत्या घराला गुरूवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केली. ही बाब समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथून अग्निशमन दलाची वाहने बोलाविण्यात आली होती. वाहने येईपर्यंत ग्रामस्थांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत घरातील कपडे, धान्य, इलेक्ट्रिक वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळाला तहसीलदार सुमन मोरे, पोनि विलास निकम, मंडळाधिकारी, तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आग अटोक्यात आणण्यासाठी देविदासराव बोराडे, परमेश्वर बोराडे, भारतशेठ बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब गोरे, राधाकिसन बोराडे, भानुदास बोराडे, संपत राठोड, उत्तम ढाकरके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :fireआगHomeघर