शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘बंबा’त पाणीच नाही ! आग भडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:27 IST

ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अग्निशमन केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका काथ्याच्या दोऱ्या वाहून नेणा-या ट्रकला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.ही घटना अग्निशमन केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर घडली. असे असताना, पहिला बंब आला त्यावेळी त्यात पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे आगीने रौद्र रूप घरण केले होते. येथील दवा बाजार संकुल जवळ ही घटना घडली.काथ्याने भरलेल्या ट्रकचा आणि विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीची माहिती अग्निशमन केंद्राला देण्यात आली. परंतु त्यांनी जो बंब आग विझविण्यासाठी आणला होता, त्यात पुरेसे पाणी नसल्याने दुसरा बंब येईपर्यंत आग भडकली होती. त्यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रक मधील जवळपास दीड लाख रूपयांचा काथ जळून भस्मसात झाला.गादी तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस पासून मूर्ती तयार करण्यासाठी तेलंगणा राज्यातील वरंगणा येथील काथ्याला मोठी मागणी आहे. ट्रक क्रमाक टी.एस.०३ यू.बी. ७७७९ दुपारी दवा बाजार परिसरातील व्यापा-याकडे काथा उतरविण्यासाठी आला होता. यावेळी ही आग लागली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांत वादही झाला.

टॅग्स :fireआगwater shortageपाणीटंचाई