शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:20 IST

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम ...

ठळक मुद्देविरेगाव येथे आंदोलन : वाहनांच्या रांगा, प्रशासनासंदर्भात रोष, परिसरातील गावातील शेतकऱ्यांचा सहभाग

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याने संतप्त शेतक-यांनी या निषेधार्थ बुधवारी जालना तालुक्यातील विरेगाव येथे रास्तारोको आंदोलन करुन विम्याची रक्कम देण्याची मागणी केली.तालुक्यातील विरेगाव, चितळी पुतळी, घोडेगाव धाणोरा, हस्तेपिंपळगाव, कवठा, वझर, ममदाबाद, शिंगाडे पोखरी, शेवगा, सारवाडी परिसरातील हजारो शेतक-यांनी बँकेत रांगा लावून पिकविम्याच्या रक्कमेचा भरणा केला. यासाठी आठ- आठ तास शेतकरी व्यवसाय सोडून बँकेच्या रांगेमध्ये उभे राहावे लागले होते. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतक-यांना विम्याच्या रकमेचा फायदा होतो. मात्र लाखो रुपये विम्याची रक्कम संबंधीत कंपनीकडे भरुनही बोटावर मोजण्याइतपत शेतक-यांना विमा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे विरेगाव आणि रामनगर सजाच्या एकाही शेतकºयाला पीकविमा मंजूर न झाल्याने शेतकºयात रोष आहे. याबाबत सदर कंपनीच्या विरोधात शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळअधिका-यांना निवेदन देऊन विम्याच्या रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी निवेदनाव्दारे होती. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून दूर ठेवण्यात येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सदर विमा कंपनी आणि प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसात यावर प्रशासनाने निर्णय घेऊन शेतकºयांची विम्याची रक्कम बँकेत जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशार जिल्हा कृषीअधिक्षकांना निवेदनाव्दारे दिला. यावेळी शेतकºयांनी दिला.यावेळी दत्ता कदम, शिवाजी लकडे, किसन मोहिते, माधव टकले, बाबुराव खरात, दिलीप भुतेकर, सुभाष बागल, गणेश कदम, प्रकाश इंगळे, गणेश कारेगावकर, ज्ञानेश्वर काकडे, रावसाहेब मोहिते, भगवान घाटूळ, सुरेश खांडेभराड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांची उपस्थिती होती.वाहतूक खोळंबली : वाहनांच्या रांगाविरेगाव येथील मुख्यमार्गावर शेतक-यांनी तासभर आंदोलन केल्याने जालन्याकडे जाणाºया वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रत्नदीप बिरादार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीagitationआंदोलन