शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कपाशी, सोयाबीनलाच शेतकऱ्यांचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:49 AM

दरम्यान रासायनिक आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा व्हावा या हेतूने नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला खतांचा ...

दरम्यान रासायनिक आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा व्हावा या हेतूने नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला खतांचा साठा युरिया ३६ हजार ८४३ मेट्रिक टन, डीएपी ३५३३, एसएसपी. ५,६८३ मेट्रिक टन उपलब्ध आहेत. तसेच युरियाचा ५६,२९० मेट्रिक टन साठा हा तालुका पातळीवर वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

१ हजार ६०० कोटींचे पीक कर्ज

जालना जिल्ह्याला यंदा १ हजार ६०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, काही बँकांनी ते वाटप सुरू केले आहे. त्यात शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेस १२५ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील ३९ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातच ज्या शेतकरी सभासदांनी त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार घेतलेले जुने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरले आहे. अशांना मध्यवर्ती बँक दहा टक्के वाढीव पीक कर्ज देत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी दिली.