शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

काय उरले पाहण्यात शेतकरी झाला गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:37 IST

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे आता पदरात कोणते पीक पडते, याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.तालुक्यात अतिृवृष्टीमुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी अक्षरश: हाताश झाले आहेत. खरीप पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होतो की, नाही? या चिंतेत शेतकरी आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडिप दिली आहे. परंतु, निराश होऊन घरात न बसता शेतकरी पुन्हा शेताकडे वळले आहेत. शेतातील अंकुर आलेली मका, सोयाबीन, बाजरी या पीकातुन आपल्या हाती काही लागते? याचा शोध घेत आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हातात काही पडेपर्यंत याचे काही खरे नसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत.सोयाबीन, बाजरी पूर्ण हातची गेली आहे. मक्याच्या कणसांना सुद्ध कोंब फुटले आहेत. यामुळे दुसºया बाजून चांगलेल असलेल्या मक्याच्या कणसातून काही तरी हाती लागते का? याची शोधाशोध घेण्यासाठी शेतकरी कणसे उलट- पालट करित आहेत. तर काही ठिकाणी कणसे सोलण्यासाठी शेतकरी मजुरांना पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाअगोदर मका, सोयाबीनची सोंगणी करून गंज घातला होता. या गंजला अंकुर फुटले आहेत. बाजरीचे तर सर्वच पिक वाया गेले आहे. असे असताना शेतकरी रबी पिकांची तयारी करताना दिसून येत आहे. मात्र, अजून दहा- पंधरा दिवस शेतामध्ये वापसा होणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी