शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काय उरले पाहण्यात शेतकरी झाला गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:37 IST

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे आता पदरात कोणते पीक पडते, याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.तालुक्यात अतिृवृष्टीमुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी अक्षरश: हाताश झाले आहेत. खरीप पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होतो की, नाही? या चिंतेत शेतकरी आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडिप दिली आहे. परंतु, निराश होऊन घरात न बसता शेतकरी पुन्हा शेताकडे वळले आहेत. शेतातील अंकुर आलेली मका, सोयाबीन, बाजरी या पीकातुन आपल्या हाती काही लागते? याचा शोध घेत आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हातात काही पडेपर्यंत याचे काही खरे नसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत.सोयाबीन, बाजरी पूर्ण हातची गेली आहे. मक्याच्या कणसांना सुद्ध कोंब फुटले आहेत. यामुळे दुसºया बाजून चांगलेल असलेल्या मक्याच्या कणसातून काही तरी हाती लागते का? याची शोधाशोध घेण्यासाठी शेतकरी कणसे उलट- पालट करित आहेत. तर काही ठिकाणी कणसे सोलण्यासाठी शेतकरी मजुरांना पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाअगोदर मका, सोयाबीनची सोंगणी करून गंज घातला होता. या गंजला अंकुर फुटले आहेत. बाजरीचे तर सर्वच पिक वाया गेले आहे. असे असताना शेतकरी रबी पिकांची तयारी करताना दिसून येत आहे. मात्र, अजून दहा- पंधरा दिवस शेतामध्ये वापसा होणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी