शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काय उरले पाहण्यात शेतकरी झाला गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:37 IST

तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे आता पदरात कोणते पीक पडते, याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.तालुक्यात अतिृवृष्टीमुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी अक्षरश: हाताश झाले आहेत. खरीप पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होतो की, नाही? या चिंतेत शेतकरी आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडिप दिली आहे. परंतु, निराश होऊन घरात न बसता शेतकरी पुन्हा शेताकडे वळले आहेत. शेतातील अंकुर आलेली मका, सोयाबीन, बाजरी या पीकातुन आपल्या हाती काही लागते? याचा शोध घेत आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हातात काही पडेपर्यंत याचे काही खरे नसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत.सोयाबीन, बाजरी पूर्ण हातची गेली आहे. मक्याच्या कणसांना सुद्ध कोंब फुटले आहेत. यामुळे दुसºया बाजून चांगलेल असलेल्या मक्याच्या कणसातून काही तरी हाती लागते का? याची शोधाशोध घेण्यासाठी शेतकरी कणसे उलट- पालट करित आहेत. तर काही ठिकाणी कणसे सोलण्यासाठी शेतकरी मजुरांना पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाअगोदर मका, सोयाबीनची सोंगणी करून गंज घातला होता. या गंजला अंकुर फुटले आहेत. बाजरीचे तर सर्वच पिक वाया गेले आहे. असे असताना शेतकरी रबी पिकांची तयारी करताना दिसून येत आहे. मात्र, अजून दहा- पंधरा दिवस शेतामध्ये वापसा होणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी