शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

समृद्धीवरील इंटरचेंजसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:07 IST

समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समृद्धी महामार्गावर जालना तालुक्यातील गुंडेवाडी, तांदुळवाडी आणि जामवाडी शिवारात प्रस्तावित इंटरचेंज पांइट (चढ-उतारस्थळ) इतरत्र हलवला जाऊ नये, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी जालना-राजूर मार्गावरील गुंडेवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.सर्व पक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर, भाऊसाहेब वाढेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात सहभाग शेतक-यांनी हातात फलक घेवून जोरदार घोषणाबाजी केली. प्रस्तावित इंटरचेंजसाठी उपविभागीय अधिका-यांनी दोन वेळेस अधिसूचना प्रसिध्द केली होती. त्यानुसार जामवाडी शिवारातील १.९७ ,गुंडेवाडी शिवारातील ६५.८०, तांदूळवाडी शिवारातील ६.९८ व जालना शिवारातील ६.७३ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. शेतक-यांनी शासन दरानुसार जमीन विक्री करण्याची संमती दर्शवली आहे. मात्र, ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी प्रशासनातील अधिकारी, समृध्दी महामागार्तील वरिष्ठ अधिकारी, पुढा-यांना हाताशी धरून निधोना व खादगाव शिवारात इंटरचेंज हलविण्याच्या प्रयत्नात आहे. या भागातील जमीन ९० लाख रुपये एकर दराने खरेदी करावी लागणार आहे. याउलट प्रस्तावित ठिकाणची जमीन ३० ते ४० लाख रुपये दराने शासनाला मिळणार आहे. काही उद्योजकांनी स्वार्थासाठी इंटरचेंज हलविण्याचा घाट घातल्याचा आरोप भाऊसाहेब वाढेकर, नारायण गजर, सुधाकर वाढेकर, शामराव लांडगे, प्रशांत वाढेकर, भरत कापसे यांनी केला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांना देण्यात आले. निवेदनावर बबन गजर, संजय गजर, निवृत्ती कापसे, अर्जुन गजर, दत्ता वाकडे, वैजिनाथ वैद्य, अंकुशराव गायकवाड, मारोती बडदे, शिवाजी गजर, प्रताप वाढेकर, काकासाहेब वाढेकर, रामू ठोंबरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी