शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही आन्वा येथे पाणीटंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:37 IST

पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे नायब तहसीलदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली होती. मात्र असे असताना आता आठवडा उलटला आहे. तरी देखील पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.आन्वा हे भोकरदन तालुक्यातील एक मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या १२ हजार एवढी आहे. या गावात गेल्या दहा ते १२ वर्षापासून पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याचे ग्रामस्थांनी सािंगतले. आता किमान या गावात लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. असे असताना याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवडभरापूर्वी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी आन्वा येथे भेट देऊन जलस्त्रोतांची पाहणी केली होती. विहिरींनी तळ गाठला असून, आजूबाजूला पाण्याचा कुठलाच खात्रीशीर पर्याय नसल्याने चार टँकर सुरू केल्याशिवाय गावाची तहान भागणार नाही अशी मागणी यावेळी आन्वाचे सरपंच मदन कुलवाल यांनी केली आहे.या संदर्भात ग्रामविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती सरपंच कुलवाल आणि उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी दिली. एकूणच एवढी गंभीर स्थिती असताना प्रशासन कुठल्या आधारावर टँकर सुरू करण्यास मान्यता देत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ