शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

साथ नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:12 AM

पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ४९ पथके तयार केली आहेत. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि या काळात अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार आहे.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा वाटणे, डेंगू, मलेरिया यासारख्या अनेक साथरोगांचा फैलाव होतो. त्यामुळे जालना जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाभरात विविध ४९ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्हास्तरीय एक पथक, तालुकास्तरीय आठ पथके व जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथके २४ तास कार्यरत असून, आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ््यामध्ये काही प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे यंदा १ जून पूर्वीच आरोग्य यंत्रणा सर्तक झाली होती. पावसाळ््यामध्ये दूषित पाणी पिण्यात येते. यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार नागरिकांना होतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांना तातडीने सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणा सूचना करण्यात आल्याचे नागदरवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicinesऔषधं