शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

अनेक राज्यात परिवर्तन झाल्याने भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेईना: रोहित पवार

By दिपक ढोले  | Updated: August 17, 2023 19:25 IST

आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे?

बदनापूर : देशातील अनेक राज्यांत परिवर्तन होत आहे. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळेच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बदनापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात गुरुवारी केला.

पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, राज्याची अस्मिता टिकविण्यासाठी शरद पवार हे सत्तेत गेले नाही. त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलो. २०१९ला ते राज्यात एकटे फिरले. त्यावेळी राज्यात काय घडले हे आपण सर्वांनी बघितले. बावीस हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडल्याबाबत आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी २०२२चा विमा व अतिवृष्टीचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी यावेळी केली. 

याप्रसंगी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बबलू चौधरी, पंकज बोराडे, संजय काळबांडे, तालुकाध्यक्ष राम शिरसाट, शेख मतीन, परमेश्वर नाईकवाडे, शहराध्यक्ष श्रीमंत जराड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप, नगरसेवक शेख इमरान, विनोद साबळे, शेख मुजीब, फिरोज खान पठाण, सरपंच गौतम खिल्लारे, खंडू काळवणे, बाळासाहेब वैद्य, शरद कोळकर, पी. एन. वाळके, विलास झुंबड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारJalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस