शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अनेक राज्यात परिवर्तन झाल्याने भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेईना: रोहित पवार

By दिपक ढोले  | Updated: August 17, 2023 19:25 IST

आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे?

बदनापूर : देशातील अनेक राज्यांत परिवर्तन होत आहे. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळेच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बदनापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात गुरुवारी केला.

पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, राज्याची अस्मिता टिकविण्यासाठी शरद पवार हे सत्तेत गेले नाही. त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलो. २०१९ला ते राज्यात एकटे फिरले. त्यावेळी राज्यात काय घडले हे आपण सर्वांनी बघितले. बावीस हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडल्याबाबत आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी २०२२चा विमा व अतिवृष्टीचे अनुदान तत्काळ देण्याची मागणी यावेळी केली. 

याप्रसंगी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बबलू चौधरी, पंकज बोराडे, संजय काळबांडे, तालुकाध्यक्ष राम शिरसाट, शेख मतीन, परमेश्वर नाईकवाडे, शहराध्यक्ष श्रीमंत जराड, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप, नगरसेवक शेख इमरान, विनोद साबळे, शेख मुजीब, फिरोज खान पठाण, सरपंच गौतम खिल्लारे, खंडू काळवणे, बाळासाहेब वैद्य, शरद कोळकर, पी. एन. वाळके, विलास झुंबड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारJalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस