शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:52 IST

शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.शहरालगत अंबा रस्त्यावर मोठा पुरातन तलाव आहे. या तालावात मच्छीमारीही असून पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पावसाळ््यातील पाणी व गाव भागातील काही सांडपाणी या तलावात साठवले जाते. या तलावातील पाण्यामुळे आसपासच्या पाण्याचे स्त्रोत यांना बळकटी मिळते. पूर्वी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा तलाव सतत भरलेला राहायचा. या तलावामुळे जनावरांची तहान भागवली जाते. तसेच या तलावाच्या शेजारील वस्तीतील बोअरला बारा महिने पाणी राहते. आजही या तलावात बरेच पाणी आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. मागील चार- पाच वर्षापूर्वी या तलावातील गाळ शासकीय यंत्रणेने काढला होता. हा गाळ सुपीक असल्याने शेतकऱ्यांनी वाहनाने शेतातही नेऊन टाकला होता. यामुळे आताही गाळ काढण्याची गरज आहे. यंदा पाऊस अल्पसा पडल्याने सध्य स्थितीत तालुक्यातील कोणत्याच तलावात पाणी नाही. मात्र या तलावात बरेच पाणी आहे. पण, या तलावातील गाळ काढल्यास आणखी पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ