शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गाळामुळे तलावातील पाणीक्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:52 IST

शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरालगत असलेल्या तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता घटली आहे. यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी होत आहे.शहरालगत अंबा रस्त्यावर मोठा पुरातन तलाव आहे. या तालावात मच्छीमारीही असून पाणी साठवण क्षमता मोठी आहे. पावसाळ््यातील पाणी व गाव भागातील काही सांडपाणी या तलावात साठवले जाते. या तलावातील पाण्यामुळे आसपासच्या पाण्याचे स्त्रोत यांना बळकटी मिळते. पूर्वी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा तलाव सतत भरलेला राहायचा. या तलावामुळे जनावरांची तहान भागवली जाते. तसेच या तलावाच्या शेजारील वस्तीतील बोअरला बारा महिने पाणी राहते. आजही या तलावात बरेच पाणी आहे. मात्र, या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. मागील चार- पाच वर्षापूर्वी या तलावातील गाळ शासकीय यंत्रणेने काढला होता. हा गाळ सुपीक असल्याने शेतकऱ्यांनी वाहनाने शेतातही नेऊन टाकला होता. यामुळे आताही गाळ काढण्याची गरज आहे. यंदा पाऊस अल्पसा पडल्याने सध्य स्थितीत तालुक्यातील कोणत्याच तलावात पाणी नाही. मात्र या तलावात बरेच पाणी आहे. पण, या तलावातील गाळ काढल्यास आणखी पाणी साठवणूक क्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ