शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘दुधना’च्या कोरड्या पात्राने पाणीटंचाईची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:01 IST

दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.यंदाचा पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील अनेक नदी, नाले, तलाव व धरण कोरडेठाक आहेत. ११ आॅक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी ५१७. ३५ मिमी. नोंद झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला पावसाची सरासरी ४९४. २० मिमी. होती. या वर्षी सरासरी अधिक दिसत असली तरी हा पाऊस सर्वत्र सारखा नाही. तसेच पावसाचा जोर नसल्याने नद्या नाल्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे धरण, तलाव कोरडेठाक आहेत. परतूर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारा निम्न दुधना प्रकल्प यावर्षी कोरडा दिसत आहे. दमदार पाऊस न झाल्याने या धरणात यावर्षी एक थेंंबही पाणीसाठा वाढला नाही. या धरणावर परतूर, मंठा, सेलूसह परिसरातील नागरिकांची तहान अवलंबून आहे. दुधना काठची गावही सर्वच गावे या धरणाच्या बॅक वॉटरवर अवलंबून आहेत. धरणात पाणी नसल्याने दुधनेच्या पात्रात सतत डबडबणारे बॅक वॉटरही यावर्षी दिसत नसून, पात्र कोरडेठाक पडले आहे. तसेच विहीर, बोअर यांचीही पाणी पातळी वाढली नाही. एकूणच यावर्षी दुधनेच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपातdroughtदुष्काळ