शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार विद्युत खांबांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:43 IST

बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे.बोरी - बोरंगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रात केवळ एकच पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर आहे. दाहा ते अकरा गावांना वीज जोडणी केली आहे. त्यामुळे यावर वाजवीपेक्षा अधिकचा लोड वाढल्याने एकही गावाला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. रबी हंगाम सुरू झाल्यापासून एक दिवसाआड; तीही आठ तास वीज मिळत होती व तीही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. चिंचखेडा गावासह उपकेंद्रला जोडण्यात येणाºया गावातील सर्वच कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद असताना मध्येच पोल पडण्याची घटना घडली आहे. हा वाद आता शेतकऱ्यांनी पोलिसांत नेला असून, या विषयी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे पाहावे लागणार आहे. जाफराबाद पोलीस ठाण्यात चिंचखेडा येथील शेतकरी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करीत ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलनFarmerशेतकरी