शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
3
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
4
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
5
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
6
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
7
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
8
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
9
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
10
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
11
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
12
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
13
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
14
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
15
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
16
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
17
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
18
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
19
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

मंठ्यातील ३५ गावांत पाणीटंचाई, टँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:56 AM

मंठा तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात ३५ गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून, पाणी टंचाई निवारण करण्यासाठी १० गावाच्या ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली आहे. तर २५ गावातील पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. तालुक्यात सध्या विहिरी, तलाव, बोअरचे पाणी आटत असल्याने अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत आहे. टंचाईग्रस्त गावात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मंठा तालुका डोंगराळ असल्याने अनेक गावात माणसाबरोबरच जनवरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यातील ८ गावे व २ वाड्यांच्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे टँकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिका-यांकडे केली आहे. त्यामध्ये शिवणगिरी, लिंबखेडा, दहिफळ खंदारे, बेलोरा, बेलोरा तांडा, पांगरा गडदे, नानसी, गेवराई, किर्ला, किर्ला तांडा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील २५ गावातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याचे पं.स. पाणी पुरवठा विभागाचे एस.एस. पैठणकर यांनी सांगितले. या अंतर्गत विहीर दुरूस्ती, आडवे बोअर, गाळ काढणे आदी कामे होणार आहेत. यामध्ये आर्डा खारी, हेलस, माळकिनी, पांगरी बु., शिरपूर, अंभुरा शेळके, वाघाळा, किर्ला, वझर सरकटे, पांगरी गोसावी, गुळखंड तांडा, वाटूर तांडा, धोंडी पिंपळगाव, तळणी, गुळखंड, दुधा, पांगरीबुद्रूक, केंधळी, बरबडा, पिंपरखेडा खराबे आदींचा समावेश असल्याचे सभापती म्हस्के म्हणाल्या.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक