शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कमकुवत खांबासह विजेच्या तारा बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:17 IST

रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.गेल्या अनेक वर्षापासून गावातील विद्युत खांब, विजेच्या तांराची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तारा कमकुवत झाल्याने धोका निर्माण होण्याची भीती आहे. याअनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणला ग्रामपंचायतीकडून निवेदन देऊन े खांबासह वीजेच्या तारा बदलण्याची मागणी सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केलीदोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळील वीजेची तार वीजपुरवठा सुरू असताना तुटून खाली पडली सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. गावठाण मधील वीजपुरवठा करणारे खांब आणि वीजेच्या तारा कित्येक वर्षांपासूनच्या आहेत खांब आणि वीजेच्या तारा कमकुवत झाल्या आहेत .जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच रेवगाव दुधनाकाळेगाव गावातून जाणार्या रस्त्यावरील खांबासह वीजेच्या तारा फारच धोकादायक बनल्या आहेत महावितरणने वेळीच लक्ष घालून खांबासह वीजेच्या तारा बदलून घ्याव्यात अशी मागणी ही ग्रामस्थाच्या वतीने सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केली आहे विद्युतपुरवठा सुरू असताना नागरिकांना येथे वावरत असताना जीव मुठीत धरून वावरावे लागते वेळीच खांबासह वीजेच्या तारा बदलून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज