शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

नीलगायींचा हैदोस; द्राक्ष पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:30 IST

बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून, या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील काजळा, पानखेडा, बुटेगाव, घोटण, सायगाव, डोंगरगाव, रांजणगाव, कुंबेफळ, गोल्हा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. तर दुसरीकडे रोही हे प्राणी या बागांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.बदनापूर परिसरातील माळरानात वनविभागातर्फे वन्यप्राण्यांसाठी पाणवाठे तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. वन विभागाच्यावतीने या प्राण्यांचा बंदोबस्तही करण्यात येत नाही.खर्च निघणे मुश्कीलपरिसरातील शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. दुुष्काळी परिस्थितीत पाणी नसतानाही विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविल्या.यासाठी हजारो रुपये खर्च केले. परंतु, रोही झाडांची नासधूस करीत असल्याने शेतक-यांनी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

टॅग्स :fruitsफळेforest departmentवनविभागFarmerशेतकरीwildlifeवन्यजीव