शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

नीलगायींचा हैदोस; द्राक्ष पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:30 IST

बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याने हैदोस घातला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून, या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील काजळा, पानखेडा, बुटेगाव, घोटण, सायगाव, डोंगरगाव, रांजणगाव, कुंबेफळ, गोल्हा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. तर दुसरीकडे रोही हे प्राणी या बागांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.बदनापूर परिसरातील माळरानात वनविभागातर्फे वन्यप्राण्यांसाठी पाणवाठे तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. वन विभागाच्यावतीने या प्राण्यांचा बंदोबस्तही करण्यात येत नाही.खर्च निघणे मुश्कीलपरिसरातील शेतक-यांनी लाखो रुपये खर्च करुन द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. दुुष्काळी परिस्थितीत पाणी नसतानाही विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविल्या.यासाठी हजारो रुपये खर्च केले. परंतु, रोही झाडांची नासधूस करीत असल्याने शेतक-यांनी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

टॅग्स :fruitsफळेforest departmentवनविभागFarmerशेतकरीwildlifeवन्यजीव