शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सहकार, शिक्षणातून साधला विकास- टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:41 IST

माझे वडील स्व. अंकुशराव टोपे तसेच आमच्या परिवारातील अन्य ज्येष्ठांनी अंबड, घनसावंगी तसेच जालना जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. भविष्यातही आपण त्यांचा हा वारसा पुढे चालवू, असे आश्वासन आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील प्रचार सभा तसेच वैयक्तीक संपर्क दौऱ्यादरम्यान केले.

जालना : माझे वडील स्व. अंकुशराव टोपे तसेच आमच्या परिवारातील अन्य ज्येष्ठांनी अंबड, घनसावंगी तसेच जालना जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. भविष्यातही आपण त्यांचा हा वारसा पुढे चालवू, असे आश्वासन आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील प्रचार सभा तसेच वैयक्तीक संपर्क दौऱ्यादरम्यान केले.घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यभरापासून तळ ठोकला आहे. या दरम्यान त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा अधिक गावांना भेटी देऊन शेतकरी, बेरोजगार नागरिकांशी संपर्क साधला. यावेळी राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी कशी फसवी आहे. याच्या अनेक तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. पिकविमा कंपन्यांनी नुकसान भरपाई न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही वेळी जनता आपल्या पाठीशी राहिल. अशा विश्वास असून, वडीलांनी उभारलेल्या वटवृक्षाचा सांभाल आपण करत आहोत. एकूणच शिक्षण, सहकार याला आम्ही महत्व दिले. आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना अंबड येथे ५ कोटी रुपये खर्च करुन कौशल्य विकास केंद्र उभारले. त्याचाही मोठा लाभ बेरोजगारांना झाला आहे. यावेळी सतीश टोपे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Rajesh Topeराजेश टोपे