शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

बंद सिग्नल पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:59 AM

सिग्नल दुरूस्त करण्यासाठी जालन्यातील उद्योजकांनी पुढकार घेत हे सिग्नल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी दहा वर्षापूर्वी शहरातील प्रमुख दहा चौकांमध्ये जालना पािलकेने स्वयंचलित सिग्नल बसविले होते. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी हे सिग्नल बंद पडले आहेत. हे सिग्नल दुरूस्त करण्यासाठी जालन्यातील उद्योजकांनी पुढकार घेत हे सिग्नल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.जालन्यातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी विशेष महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी पंधरा दिवसांपूर्वी जालन्यात भेट दिली होती. त्यावेळी वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर विशेष लक्ष देण्यासाठी या शाखेला ५० कर्मचारी देण्यात आल्याचे मुत्याल यांनी सांगितले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी देखील शहर वातूक सुरळीत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यानुसार एस. चैतन्य यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी येथील उद्योजकांकडे जाऊन शहरातील सिग्न व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील उद्योजकांनी त्यांना सकात्मक प्रतिसाद दिला आहे. हे सिग्न सुरू करण्यासाठी अंदाजे ३० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळी ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी गाड्यांची पार्किंग केली जात नसल्याचे चित्र दिसून येते. त्याममुळे यापुढे चुकीच्या पध्दतीने उभ्या केलेल्या गाड्यांना औरंगाबादप्रमाणे टो-व्हेईकल भाडे तत्वावर घेण्यात येणार असल्याचेही नियोजन करण्यात आल्याचे काकडे म्हणाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस