शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षक’ समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:27 IST

अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली. या उपक्रमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याअनुषंगाने ‘बालरक्षक’ संकल्पना अस्तित्वात आली आहे. यामुळे कधीही शाळेत न गेलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. शहागड केंद्रातील १४ प्राथमिक शाळांसह परिसरातील जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शाळातील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.या बालरक्षकांना शाळाबाह्य मुले आढळल्यास त्यांना जवळील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार असून, इतर सुविधाही पुरविल्या जाणार असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.५६ मुले शिक्षणाच्या प्रवाहातशिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत ५६ शाळाबाह्य मुले सापडले आहे. कामासाठी व ऊस तोडीसाठी केलेल्या या ५६ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या सोयीनुसार जवळील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, त्यांना सुविधाही पुरविल्या जात आहेत. त्यामुळे अनेक मुले शिक्षणाकडे आकर्षित होत असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.‘बालरक्षक’ संकल्पनेमुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण हमीपत्र दिले जाते. ज्यामुळे शाळाबाह्य मुलांनी काही कारणास्त्व इतरत्र शाळा बदलली तर हमीपत्रामुळे प्रवेश घेण्यास सुलभता येणार आहे.सोबतच सर्व कागदपत्रांची पूर्तता हमीपत्रात राहणार असल्याने विद्यार्थी कुठेही गेला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे शिक्षण हमीपत्र योजनेची अंमलबजावणी होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळा