शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बीअर कंपन्यांना पाणी; कामगार तहानलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:47 IST

शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औद्योगिक वसहातीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जालन्यातील स्टील उद्योग तर गेल्या सहा महिन्यांपासून टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहे. तर जालना एमआयडीसीला दररोज एक ते दीड एमएलडी एवढेही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालन्यातील उद्योग, व्यवसायामुळे दुष्काळात अनेकांना रोजगाराची संधी मिळत आहे. चंदनझिरा भागात असलेल्या कामगार वस्तीत आता किरायाने घर मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे आठ ते दहा तास काम राबणाऱ्या कामगारांना एमआयडीसीकडून तहान भागवण्यासाठी लागणारे पाण्ीही पुरवले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.आज जालना शहरात जवळपास लहानमोठे मिळून ३०० पेक्षा अधिक उद्योग आहेत. यात जवळपास दोन हजारपेक्षा अधिक दररोज आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जातात. परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेकजण हे घरूनच पाण्याची बाटली सोबत आणतात. परंतु कडक उन्हामुळे सोबत आणलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही.जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० कोटी रूपयांची योजना मंजूर झाली होती. परंतु ती अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे शेंद्रा एमआयडीसीतून मिळणाऱ्या पाण्यावरच जालन्यातील उद्योगांना अवंलबून राहावे लागत आहे.त्यासाठी एमआयडीसीच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधूनही काहीच फरक पडला नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.बीअर कंपन्यांना मुबलक पाणीजालन्यातील कामगारांना पिण्यासाठी हवे असलेला पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे चिकलठाणा आणि वाळूज येथील बीअरचे उत्पादन करणा-या कारखान्यांना मात्र, अद्याप पाणी कपातीचा फटका बसला नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे. आज जालन्यातील उद्योजकांना दररोज किमान एक हजार रूपयांचे जारचे पाणी विकत घेऊन ते कामगारांना पिण्यासाठी पुरवावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईMIDCएमआयडीसी