शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दुष्काळात संवेदनशील राहावे -रवींद्र बिनवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:53 IST

ग्र्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरूवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळ निवारण्यासह टँकरमुक्त गाव तसेच जलयुक्त गाव यासाठी लाखो रूपये शासन खर्च करत आहे. त्यामुळे एखाद्या गावात खरोखर कुठल्याही योजना नसतील आणि पाणी टंचाई असेल तर तेथे टँकर हा पर्याय असू शकतो. मात्र सर्व योजना राबवूनही जर त्या गावात टँकरने पाणी पुरवावे लागत असेल तर ही बाब गंभीर असून, अशी वेळ का आली याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच ग्र्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरूवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिले.जालना आणि बदनापूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक येथील सेंटमेरी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जालन्याचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील, बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाºयाचंी उपस्थिती होती. यावेळी बिनवडे यांनी सांगितले की, दुष्काळ आणि टंचाई तसेच चारा टंचाई, गावातच शेतक-यांच्या हाताला काम देणे यासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी दिले. यावेळी बिनवडे आणि अरोरा यांनी दिले. बैठकीत समस्यांही जाणून घेतल्या.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorजिल्हाधिकारी